
डोळयातून वाहणारं पाणी कोणी तरी पाहणारं असाव..
ह्रदयातून येणार दु:खकोणी तरी जाणणारं असाव.
'मनातून येणा-या आठवणी कोणी तरी समजणारं असाव..'
जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असावं...
आठवण येताचं जे मनाला रडवतं..
रडताना जे ओठांनवर हसू आणतं,
हसताना जे डोळ्या तून ह्रदयात उतरतं..
ह्रदयातून जे श्वासात
दरवळतं हेच तर खरं प्रेम असतं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा